भर पावसात तिथल्या बांधकामावर हातोडा चालवण्याची काय गरज होती? उच्च न्यायालयाचा सरकारला सवाल….. विशाळगडावरील अतिक्रमण कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती…

कोल्हापूर  : कोल्हापूर येथील विशाळगड अतिक्रमण मुक्तीला लागलेल्या विशाळगडावरील हिंसक घटनांच्या प्रकरणावर आज  मुंबई हायकोर्टात तातडीची पार पडली. या प्रकरणी हायकोर्टाने विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणात राज्य सरकार […]