रिपब्लिकन पक्ष सत्तेसाठी काम करत नाही तर सामाजिक दायित्व म्हणून काम करत आहे: ना.रामदास आठवले

शिर्डी (प्रकाश कांबळे):     डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील मिशन रिपब्लिकन पक्ष हा खेड्या – पाड्या पर्यत पोहचला असून त्यामाध्यमातून लोकांना न्याय देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे . हीचं खरी जयभीमची व्रजमुठ असून डॉ आंबेडकरांशिवाय क्रांतीचं नसून […]