जलस्त्रोतांचे संवर्धन, बळकटीकरण करुन जलप्रदूषण रोखण्याची गरज –

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जलनीतीचे धोरण राबवत राधानगरी धरणाची उभारणी, विहिरी, तलावांची निर्मिती व दुरुस्ती, गाळ काढण्याची कामे मोठ्या संख्येने केली. राजर्षी शाहू महाराजांच्या जलनीतीचा विचार अंगिकारुन जलस्त्रोतांचे संवर्धन, बळकटीकरण करण्याबरोबरच जलप्रदूषण रोखण्याची […]