जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद येथे क्षयरोग जनजागृतीपर बोर्ड व सरकते संदेश चे उदघाटन

कोल्हापूर/प्रतिनिधी:- जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार मा. श्री.राजेश पाटील व जिल्हाधिकारी मा. श्री. राहुल रेखावर यांच्या हस्ते जनजागृतीपर बोर्ड (स्टँडी) व एल.ई.डी. सरकते संदेश यांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, अति. […]

कणेरी मठ येथे महिलांसाठी प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन, महिलांनी प्रशिक्षण घेऊन उद्यमी बनावे – शर्मिला मिस्किन

कोल्हापूर/प्रतिनिधी- कणेरी मठ : महिलांनी हस्तकेलेचे प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनण्याबरोबरच उद्यमी बनावे, असे आवाहन राज्य जीएसटीच्या उपनिदेशक श्रीमती शर्मिला विनय मिस्किन यांनी आज केले. कणेरी मठ येथे महिलांच्या समर्थ योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते […]

कोण होणार महापौर चषकाचा मानकरी प्रॅक्टिस – दिलबहार अंतिम सामन्यात आमने-सामने

कोल्हापूर/प्रतिनिधी:- कोरोना मुळे दोन वर्ष स्थगित झालेल्या महापौर चषक या स्पर्धेचा अंतिम सामना आज चार वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे होणार आहे. प्रॅक्टिस फुटबॉल क्लब व दिलबहार तालीम मंडळ यांच्यात अंतिम सामना होनार आहे. विना […]

सीपीआर मध्ये असाध्य आजारांच्या रुग्णांसाठी आता डायलिसिस सेवा उपलब्ध : जिल्हाधिकारी राहूल रेखावाररेखावर

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१२: येथील सीपीआर रुग्णालयात असाध्य आजाराच्या रुग्णांनाही डायलिसिस सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ताबडतोब काही अडचणींचे निराकरण करुन एचआयव्ही , काविळचे रुग्ण यांच्याकरिता डायलिसिस सुविधा सुरु […]

कामगार विभागामार्फत चार कोटी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणार :कामगार मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर/प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत कल्याणकारी मंडळांच्या माध्यमातून चार कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षितता आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविणार असून निराधारांसाठीची एक हजार रुपयांची पेन्शन दोन हजार रुपये करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे प्रतिपादन ग्रामविकास व […]

नुकताच प्रदर्शित झालेला “सोयरिक” अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला…!

कोल्हापूर/प्रतिनिधी:- सोयरीक’ जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना. आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात. कुटुंबव्यवस्था हा आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा कणा. लग्न […]

महात्मा फुलेनी निर्मिक रुपातील देव मानला ,,,पण दलालाना नाकारले – प्राचार्य डॉ जी पी माळी यांचे प्रतिपादन

कोल्हापूर/प्रतिनिधी: महात्मा फुलेनी देवाचे अस्तित्व नाकारले नाही. ‘निर्मिक’ रुपातील देव त्यानी मानला. पण देव आणि देवाला माननारे यामध्ये दलालाची भूमिका बजावणाऱ्या घटकाला त्यानी नाकारले. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ जी पी माळी यानी येथे […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या कडून लता दीदी यांना भावपुर्ण श्रध्दांजली….!

कोल्हापूर/प्रतिनिधीदि. ६ फेब्रुवारी: महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादिदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादिदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक […]

पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये,

कोल्हापूर दि. ४ पालकमंत्री सतेज पाटील त्यांचा कोटयावधी रूपयांचा फाळा भरत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरच्या नागरिकांनी एक रूपयाही घर फाळा भरु नये, असे आवाहन माजी महापौर सुनील कदम आणि माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांचे आवाहन : […]

जल जीवन मिशन कार्यक्रमाचे चित्ररथातून होणार प्रबोधन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते चित्ररथाचे उद्घाटन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि. ४ : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबांना सन 2024 पर्यंत दरडोई 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 90 […]