लाखो कामगारांना फटका, निर्णय रद्द करण्याची मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांच्याकडे मागणी
विशेष प्रतिनिधी : शरद गाडे सांगली : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याची योजना राज्य सरकारने बंद केली आहे. या निर्णयाचा फटका राज्यभरातील लाखो कामगारांना बसणार आहे.हा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगत तो […]









