सामाजिक सलोखा जपण्यासाठी इंडीया आघाडीची शिव-शाहू सद्भावना रॅली….
कोल्हापूर: गजापूर येथे घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा राहावा यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीने शिव-शाहू सद्भावना रॅलीचे अयोजन करण्यात आले. समाजात सलोखा राहावा यासाठी काढलेल्या यात्रेत मोठया संख्येने सहभाग होत नागरिकांनी सामाजिक एकोप्यावरील विश्वास आणखी […]









