शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी :

छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्रीउद्धव  ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श आहे. शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल असे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले आहे.

Advertisements

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *