निवडणूक राज्यसभेची : भाजप कडून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न यशोमती ठाकरे यांची प्रतिक्रिया

Media Control Online

आज महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी मतदान पार पडतंय. यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपनं आक्षेप नोंदवला आहे. उमेदवार हरत आहेत ते पाहून भाजप संभ्रम निर्माण करत आहेत अशी प्रतिक्रिया  यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *