Media Control Online
आज महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी मतदान पार पडतंय. यशोमती ठाकूर यांच्या मतदानावर भाजपनं आक्षेप नोंदवला आहे. उमेदवार हरत आहेत ते पाहून भाजप संभ्रम निर्माण करत आहेत अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
Advertisements

