कळंबा तलावातील गाळ उपसा करून कळंबा तलावाची क्षमता वाढवा : राहूल चिकोडे …!

कोल्हापूर : कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारा तलाव अशी ओळख कळंबा तलावाची आहे. कोल्हापूर शहरातील अनेक भागांना या तलावातील पाण्याचा उपयोग होतो. सध्या उन्हाळ्यामध्ये या तलावातील पाण्याच्या बाष्पीभवनामुळे कळंबा तलाव अटला, कोरडा पडला आहे. या परिस्थितीमध्ये […]

सभासदांचा कौल सत्ताधारी महाडिक गटाकडेच….? राजाराम सहकारी साखर कारखाना महडिक गटाकडे राहण्याची शक्यता….?

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुक नुकतीच पार पडली. अत्यंत चुरशीने ९१% हून अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे सभासदांचा कौल पुन्हा एकदा सत्ताधारी महाडिक गटाकडेच असण्याची शक्यता वर्तवली जात […]

निकालाच्या दिवशी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी बंदी आदेशाचे पालन करावे…!

कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना लि. कसबा बावडा कोल्हापुर निवडणुक कालच पार पडली असुन. उद्या मंगळवारी निकाल जाहिर करण्यात येणार आहे.यावेळी मतमोजणी प्रक्रिया दरम्याण सत्तारुढ व विरोधी गट यांचे थांबण्याचे ठिकाण.पोलिस प्रशानस यांच्याकडून […]

प्रतिष्ठेच्या लढाईत कोण मारणार बाजी….. राजाराम साठी चुरशीने ९१.१२% मतदान…..

कोल्हापूर : लक्षवेधी ठरलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी आज, रविवारी कार्यक्षेत्रातील ५८ केंद्रांवर चुरशीने सरासरी ९१.१२ टक्के मतदान झाले आहे. राजाराम कारखान्यामध्ये परिवर्तन घडवायचे या इराद्याने आमदार सतेज पाटील […]

कॅफे टि कॉफ़ी हे कोल्हापुरातील पहिले समुदाय आधारित कॅफे आजपासून सुरू….!

कोल्हापूर : कॅफे टि कॉफी हा एनआय व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडने लॉन्च केलेला नवीन ब्रँड आहे. एनआय व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे इतर काही ज्ञात ब्रँड म्हणजे नियाझ रेस्टॉरंट्स, गलांगल – द एशिया किचन आणि बेक्स ब्राय नियाज […]

आद्य शंकराचार्यांचा जयंती उत्सव ३० एप्रिलपासून

कोल्हापूर : येथील श्रीमद जगदगुरू शंकराचार्य पीठाचा आद्य शंकराचार्यांचा २५३१ वा जयंती उत्सव येत्या ३० एप्रिलपासून सुरू होणार असून या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती प.प. विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी […]

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

 मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री […]

इंधन बचत व इंधन संवर्धनासाठी २४ एप्रिल ये ८ मे पर्यंत प्रबोधनात्मक उपक्रम…..

कोल्हापूर : इंधन बचत व इंधन संवर्धनविषयी वाहनधारक व नागरिकांत जागृती होण्यासाठी २४ एप्रिल ते ८ मे २०२३ या कालावधीत प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमांतर्गत पेट्रोल पंप, धाबा, महामार्ग याठिकाणी वाहनधारकांना इंधन बचतीचे […]

राजाराम ने आतापर्यंत सहकाराची कास धरुनच आपली वाटचाल केली आहे आणि इथून पुढे देखील करत राहील : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभा होत आहे. तसेच सभासदांच्या भेटी देखील होत आहेत सभासदांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता त्यांचा पाठींबा सहकार जपणाऱ्या हक्काच्या सत्तारूढ आघाडीला आहे, हे स्पष्ट दिसते आहे. […]

महिला सक्षमीकरणात आलाबाद ग्रामपंचायतीची उत्तुंग झेप… !

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी आजवर उत्कृष्ट काम करुन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावामध्ये विविध उपक्रम राबवून महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याचे यशस्वी […]