६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन निघणाऱ्या पेटवडगाव ते माणगाव भव्य महारॅली मध्ये बौद्ध बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग व्हावे..

कोल्हापूर दि. २७ . परमपुज्य बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोका विजयी दशमी म्हणजेच १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, प्रेम, शांती याची शिकवण देणाऱ्या बुद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथे घेतली आणि आपल्या […]

रेडिओ केवळ करमणूक नव्हे, तर समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम – यशवंत कुलकर्णी

कोल्हापूर | प्रतिनिधी “रेडिओ हे फक्त करमणुकीपुरते मर्यादित नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारे एक प्रभावी माध्यम आहे,” असे मत रेडिओ ऑरेंज, सांगलीचे प्रमुख यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभाग आणि […]

फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. २६ : नैसर्गिक आपत्तीचे आव्हान पेलताना नागरिकांनी भविष्यकालीन संकटे ओळखावीत. महापुराचा पूर्वानुभव लक्षात घेता, कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार करावा लागेल. वारंवार पूरबाधित होणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनीही आपली मनस्थिती बदलावी, असे आवाहन करून फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन […]

दिग्दर्शक विकी वाघने “अंबाबाई” गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा,
सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा..

  अवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि सबसे कातिल गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. संगीत क्षेत्रात गोंधळावर रॅप करण्याचा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच […]

”एक दिवस – एक तास – एक साथ” उपक्रमांतर्गत शहरात स्वच्छता मोहिम
३५ टन प्लास्टिक, कचरा व तनकट गोळा

कोल्हापूर ता.२५ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या पंधरवड्यातर्गत कोल्हापूर शहरात ”एक दिवस – एक तास – एक साथ” या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. आज सकाळी ७ ते […]

स्वच्छता ही फक्त जबाबदारी नाही, जीवनशैली असावी” – चंद्रकांत कबाडे

कोल्हापूर दि २५ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्याचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार वृत्तपत्र, विद्या आणि जनसंवाद विभागात गुरुवार, दि. २५ रोजी हे अभियान उत्साहात पार […]

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या हस्ते कोल्हापूरात पी.एन.जी ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उद्घाटन संपन्न..

कोल्हापूर, २४ – भारतातील सर्वात विश्वासार्ह व १९३ वर्षांची परंपरा असलेल्या सुव्यवस्थित कौटुंबिक दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक, पी.एन.जी ज्वेलर्सने कोल्हापुरात आपले पहिले दालन नवरात्राच्या शुभमुहूर्तावर सुरू केले आहे. महाराष्ट्रातील विस्तार प्रवासातील ही एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. […]

प्रत्येक घरी स्वदेशी- वस्तू घरोघरी कोल्हापूर भाजपाचा ‘स्वदेशीचा जागर’

कोल्हापूर दि. २४ माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वदेशी वस्तू वापरा असा संकल्प व्यापा-यां पर्यंत पोचवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने महाद्वार रोड परिसरातील व्यापाऱ्यांना आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवा याविषयात आवाहन […]

टीव्ही पत्रकारिता समाजाचा आरसा – वरिष्ठ पत्रकार रणजीत माजगावकर यांचे,
शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता व जनसंवाद कार्यशाळेत प्रतिपादन..

कोल्हापूर: टीव्ही पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून, ती समाजाचा आरसा आहे. समाजातील घटना, समस्या आणि बदल यांचे प्रतिबिंब टेलिव्हिजन पत्रकारितेतून स्पष्टपणे दिसते, असे प्रतिपादन साम टीव्हीचे वरिष्ठ पत्रकार रणजीत माजगावकर यांनी केले. शिवाजी […]

जीएसटी दरकपात म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग,
भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास

Media Control news network  भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि समृध्द करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनी, नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून जाहीर […]