किल्ल्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून टप्प्याटप्प्याने गड किल्यांच्या संवर्धन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे..

  वृत्त कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून मुंबई दि १३: राज्यातील गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत असून राज्यातील दूर्ग प्रेमी, दूर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव […]