स्वच्छता ही फक्त जबाबदारी नाही, जीवनशैली असावी” – चंद्रकांत कबाडे

कोल्हापूर दि २५ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्याचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार वृत्तपत्र, विद्या आणि जनसंवाद विभागात गुरुवार, दि. २५ रोजी हे अभियान उत्साहात पार […]

टीव्ही पत्रकारिता समाजाचा आरसा – वरिष्ठ पत्रकार रणजीत माजगावकर यांचे,
शिवाजी विद्यापीठात पत्रकारिता व जनसंवाद कार्यशाळेत प्रतिपादन..

कोल्हापूर: टीव्ही पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून, ती समाजाचा आरसा आहे. समाजातील घटना, समस्या आणि बदल यांचे प्रतिबिंब टेलिव्हिजन पत्रकारितेतून स्पष्टपणे दिसते, असे प्रतिपादन साम टीव्हीचे वरिष्ठ पत्रकार रणजीत माजगावकर यांनी केले. शिवाजी […]