युवकांनी शेतीकडे वळणे आवश्यक: रुरल चेंबर ऑफ कॉमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुल घुईखेडकर यांचे प्रतिपादन.

  कोल्हापूर /प्रतिनिधी : “देशात ६२ टक्के युवा वर्ग आहे. त्यातील जास्तीत जास्त युवा वर्ग हा ग्रामीण भागामध्ये राहतो. ग्रामीण भागामध्ये युवकांनी शेतीकडे वळणे आवश्यक आहे. तसेच शेतीवरील प्रक्रिया उद्योगामध्ये उतरावे. जेणेकरून आपले उत्पन्न तिपटीने […]

समरसिंह शंकरराव घोरपडे (सरकार) यांचे निधन…

समरसिंह शंकरराव घोरपडे(सरकार) वय वर्ष ८०. व्यापारी पेठ शाहूपुरी. १४/३/२४ रोजी राहते घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे. समरसिंह घोरपडे (सरकार)अनेक वर्ष शेतकरी संघ येथे कार्यरत […]

दिपावली निमित्त युवा पत्रकार संघाने घेतले महत्वाचे निर्णय…

           जाहीरात मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क दिपावली पाडवा फराळ व चहापान निमित्ताने निमंत्रित युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्याध्यक्ष राजरत्न हुलस्वार यांच्या बंगल्यावर संघाचे प्रमुख पदाधिकारी यांचे बैठक घेऊन संघाच्या […]