Sangli : मध्यस्थीची चळवळ ही काळाची गरज – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय खानविलकर

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी) – माजामध्ये झपाट्याने परिवर्तन होत आहे. न्यायालयाशी प्रत्येक घराचा संबंध वाढत आहे. त्यामुळे सामान्य पक्षकाराला जलद न्याय मिळण्याच्या दृष्टीने वाद मध्यस्थीने मिटणे आवश्यक असून मध्यस्थीची चळवळ ही काळाची गरज बनली […]