को.प. बंधारा दुरुस्तीची कामे वेळेत करा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील सन २०२१-२२ या वर्षात मध्यम प्रकल्पांतंर्गत कोल्हापूर पध्दतीच्या ३४ बंधारा दुरुस्तीची कामे नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. सिंचन भवन येथे कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत […]

शेतमजुर,यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पो वाहन चालकांसाठी मंडळ स्थापन करण्याचा मानस : कामगार मंत्री हसन मुश्रीफ….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : कामगार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे असंघटित कामगारांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होत आहे. कामगार मंडळाकडील योजना असंघटित कामगारांच्या जीवनात परिवर्तनाची नांदी ठरत असून आता शेतमजुर, यंत्रमाग कामगार, रिक्षा, ट्रक, टेम्पोचे वाहनचालक या असंघटित […]

२५ फेब्रुवारीला होणार संपूर्ण महाराष्ट्र ‘लकडाउन बी पॉझिटिव्ह’

  दि.१९, ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ हे नेमकं प्रकरण काय आहे हे, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला होता. आता या प्रश्नावर पडदा पडला असून हा अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा हा आगामी चित्रपट असून येत्या […]

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले नृसिंहवाडी येथील श्रीदत्त दर्शन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, […]

देशातील वातावरण दिवसागणिक गढूळ होत चालले असून सूडाचे राजकारण खालच्या पातळीवर गेले आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी :तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि माझ्या भेटीमुळे नव्या विचारांची सुरुवात झालेली आहे. आता देशाच्या मूलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱ्याला बदनाम करण्याचा कारभार मोडून काढायला हवा. आता आम्ही दोघांनी मिळून एक दिशा ठरली […]

शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य, त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल:उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी,दि. १८ :- ‘”महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद […]

सुपरस्टार नागार्जुनने १ हजार एकरचं जंगल घेतलं दत्तक, अर्बन पार्कचीही तयारी सुरु

MEDIA CONTROL ONLINE  हैदराबाद : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त १ हजार ८० एकरचं जंगल दत्तक घेतलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर वाढदिवसानिमित्त लिहिले, ‘मुख्यमंत्री केसीआर […]

औरंगाबादमध्ये देशातील सर्वाधिक उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण…

शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्रीउद्धव  ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राज्य चालवताना आमच्यासमोर शिवरायांचा आदर्श आहे. शिवरायांच्या स्वाभिमानाचा आदर्श घेऊन महाराष्ट्र पुढे जाईल असे मुख्यमंत्र्यांनी अभिवादनपर संदेशात म्हटले […]

कोल्हापूर जिल्हा परीषदेच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण..

रविना/पाटील, कोल्हापूर प्रतिनिधी: जिल्हास्तरीय यशवंत ग्राम पंचायत पुरस्कार      २०१९-२० प्रथम विभागून -कागल पंचायत समितीसाठी- पिराचीवाडी ग्रामपंचायत व आजरा पंचायत समितीसाठी-श्रृगांरवाडी ग्रामपंचायत,    व्दितीय विभागून- करवीर पंचायत समितीसाठी – उचगांव व हिरवडे दुमाला ग्रामपंचायत  […]