पर्यावरण रक्षणासाठी निसर्गदूत फौंडेशनची स्थापना
सध्या पर्यावरणाच्या असमतोलामुळे सर्वत्र ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असून कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण यामध्ये सातत्याने वाढ झाल्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या विषयासाठी सर्वांनी […]









