मुंबई विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई : मुंबई विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन दिले जावे याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील किमान वेतन देण्याबाबत अंतरिम आदेश दिल्यानंतर त्यांना किमान वेतन दिले जात असल्याची माहिती उच्च व […]

संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा – मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन….!

मुंबई : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार आहे. विहित कालावधीत ही समिती अहवाल देईल. निवृत्तीनंतर अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य […]

राज्याच्या विकासात महिलांचे मोठे योगदान — मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपले मोठे योगदान देऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महिला दिनानिमित्त विश्वास फाउंडेशन […]

अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा : खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला राज्याचा अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा आहे. नाविन्यपूर्ण योजनांची घोषणा करतानाच, त्या योजना पूर्णत्वास जाण्यासाठी पुरेशा निधीची तरतुद केली आहे. शेतकर्‍यांच्या सन्मान निधीत भरघोस वाढ, […]

राजाराम साखर कारखाना महाडीकाच्याकडे २५ वर्ष आहे आता ५ वर्षासाठी आमच्याकडे द्या : आमदार सतेज पाटील….

कोल्हापूर : छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकित महाडिक विरोध बंटी पाटील यांची निवडणूक नाही तर येलूर विरोधात कोल्हापूरच्या सभासदाची आहे त्यामुळे गेले २५ वर्ष महाडिकाच्या ताब्यात असलेला कारखाना ५ वर्ष माझ्या ताब्यात द्या शेतकऱ्यांच्या हिताचे […]

व्यापारी, रहिवासी नागरिकांना विश्वासात घेवूनच अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करू : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर….!

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून कामांचे नियोजन करा, अशा सूचना यापूर्वीच प्रशासनाला […]

डॉ बाबासाहेब आंबेडकर विषेश अनुदान योजेनेची अंमलबजावणी करावी : विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांची मागणी….

कोल्हापूर – दहावीच्या परीक्षेत ९० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक गुणांस उत्तीर्ण होणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांना मेडिकल अथवा इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी तसेच कोचिंग क्लासेसमधून तयारी करून घेण्यासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यासाठी शासनाने बार्टीच्या माध्यमातून डॉ. […]

राष्ट्रीय महामार्गात शेतजमीन जाणाऱ्या प्राधिकरणातील गावांना चार पट मोबदला मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावा -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…..

कोल्हापूर :- कोल्हापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी कोल्हापूर प्राधिकरणातील ४२ गावांपैकी ७ गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या सात गावातील शेतकऱ्यांना ग्रामीण भागातील भूसंपादनाप्रमाणे चार पट मोबदला मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. […]

पिंपरी चिंचवड मध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय…..! राष्ट्रवादीला बंडखोरीचा फटका…..

पिंपरी चिंचवड : शेवटच्या फेरी पर्यंत आघाडीवर राहून भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा तब्बल ३६ हजार मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. राहूल कलाटे यांच्या बंडखोरी मुळे राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा दारुण पराभव. जगताप […]

व्यापाऱ्यांवर अन्याय होवू न देता श्री अंबाबाई मंदिर परिसरातील कामांचे नियोजन करा -राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर….

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसरातील विकास कामांचे नियोजन करताना शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागांचा प्राधान्याने विचार करावा. स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून कामांचे नियोजन करा, अशा सूचना राज्य […]