जिल्ह्यातील 53 बंधारे पाण्याखाली..
कोल्हापूर, दि. 8 : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 3.87 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, वारणा […]









