कोल्हापूरचे पालकमंत्री पद हे “कोल्हापूरच्या विकासासाठी” आई अंबाबाईच्या कृपेने मला जबाबदारी मिळाली आहे. : सहपालकमंत्री माधुरी मिसाळ

कोल्हापूर दि.2 “उत्तर प्रदेशातील काशीच्या धर्तीवर कोल्हापूरचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आई अंबाबाईच्या कृपेने मला ही जबाबदारी मिळाली असून, नगरविकासासह कोल्हापूरच्या विकासाशी संबंधित विविध खात्यांचा कार्यभार माझ्याकडे असून कोल्हापूर आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे,” […]

मला सरकारमधून मोकळं करावं :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली आहे त्यामुळे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  मला सरकारमधून मोकळं करावं, अशी विनंती  यांनी केली आहे. भाजपानं लोकसभेच्या 28 जागा लढवल्या होत्या. त्यामधील त्यांना फक्त 9 जागा […]

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात कोल्हापूर मध्ये भाजपाची जोरदार निदर्शने….!

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका आंदोलनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापूरच्यावतीने जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक बिंदू चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. […]

केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश यांची ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांना भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : रेल्वे व वस्त्रउद्योग केंद्रीय राज्यमंत्री  दर्शना जरदोश यांनी महापालिकेच्या कसबा बावडा येथील ७६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर प्रकल्पांना भेटी दिल्या. यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, सचिव पृथ्वीराज भाटी, प्रांताधिकारी […]

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा स्नेहमेळावा ..!

रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी :  गेल्या सत्तर वर्षात कांग्रेस पक्षाने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध मतदाराना गृहीत धरुन राजकारण करत सत्तेची फळे चाखली. गरीबी हटाव चा केवळ नारा देत गरीबानाच हटाव हा अजेंडा राबवला. याऊलट भाजपने सबका साथ ,,सबका […]

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास रचला…..!

Media Control Online : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास रचला आहे. १९८५नंतर प्रथमच एखाद्या पक्षाने उत्तर प्रदेशात लागोपाठ सरकार स्थापन करण्याचा मान मिळविला आहे. सन १९८० व १९८५मध्ये […]