कोल्हापुरात शासन आपल्या दारी, “बोजवारा” पोलीसांनी घेतली निवेदन देणाऱ्याचे धास्ती….

एकीकडे राज्य शासनाने मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी कोल्हापूरला पूर्ण जिल्हाभरामध्ये जवळपास 750 बसेसची व्यवस्था केलेली आहे. 40 ते 50 किलोमीटर पायी चालून 78 वयोमान असलेले वयोवृद्ध आबा कांबळे हे गाईच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी पायी भेटण्यासाठी निघाले […]

रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील रोहा डाय या कंपनीच्या गोडाऊनला लागली भीषण आग…

    (अमर पवार-रोहा प्रतिनिधी):-रोहा येथील धाटाव एमआयडीसी पुन्हा चर्चेत.एमआयडीसी मध्ये रोहा डाय या कंपनीमध्ये दुपारी १:०० वा.च्या सुमारास गोडाऊन ला भीषण आग लागली.आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.प्राथमिक माहितनुसार गोडाऊन मध्ये कोळसा […]

कोल्हापूरात इंटरनेट बंद…

कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस लावण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये दुपारपासून उद्भवलेल्या परिस्थितीने आज उग्र रुप धारण केलं आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांना लाठीमार, […]

डिजिटलसह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय
एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस सरकारचे आभार: युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य

मुंबई , दि.३०- सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या पहिल्या ऐतिहासिक अधिवेशनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल मिडिया पत्रकारांना दिलेला शब्द आज खरा करुन दाखविला. डिजिटल मिडियासह इलेक्ट्रॉनिक्स माध्यम […]

शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत जिल्ह्यातील 95 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन -निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि. 29 :-राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ मिळावा यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवले जात आहे. याच अनुषंगाने संभाव्य दिनांक 4 जून 2023 […]

रिपब्लिकन पक्ष सत्तेसाठी काम करत नाही तर सामाजिक दायित्व म्हणून काम करत आहे: ना.रामदास आठवले

शिर्डी (प्रकाश कांबळे):     डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील मिशन रिपब्लिकन पक्ष हा खेड्या – पाड्या पर्यत पोहचला असून त्यामाध्यमातून लोकांना न्याय देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे . हीचं खरी जयभीमची व्रजमुठ असून डॉ आंबेडकरांशिवाय क्रांतीचं नसून […]

देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे : ना रामदासजी आठवले

शिर्डी (प्रकाश कांबळे): देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल त्याचा विकास होईल जनगणनेचा कोणत्याही धर्माशी संबंध जोडू नये . ही जाती जनगणा आकड्याकरिता झाली पाहिजेल असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय […]

साधना नायट्रो केम लि.रोहा कंपनीच्या गलथान कारभाराची प्रशासनाने घेतली गंभीर दखल….!

दिपक भगत रोहा प्रतिनिधी रायगड रोहा :- औद्योगिक वसाहत म्हटली कि नागरिकांच्या  आरोग्य बाबतीत विविध प्रकारच्या प्रदुषणाच्या समस्या ह्या आवासुन उभ्याच असतात. परंतु सर्वसामान्य नागरिकांना या समस्येतुन किती दिलासा मिळतो हे मात्र सांगता येणार नाहि.सामाजातील […]

इचलकरंजी शहराला नवी ओळख…..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क वस्त्रोउद्योग नगरी असणाऱ्या मँचेस्टर शहर समजल्या जाणाऱ्या इचलकरंजीला परिवहन खात्याकडून MH 51पासिंग म्हणून मंजुरी मिळाली आहे. इचलकरंजी शहरात लवकरच परिवहन खाते सुरू होणार आहे. स्वतंत्र पासिंगसाठी आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नांना […]

महिंद्र कमलाकर पंडित कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूरचे: नवे जिल्हा पोलिस प्रमुख पदी महेंद्र कमलाकर पंडित यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी (दि. २४) सांयकाळी त्यांच्या नियुक्तीचा आदेश काढण्यात आला. जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांची पुणे येथे राज्य […]