पूरग्रस्तांसाठी नियोजित निवारागृहांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडून पाहणी…!

संभाव्य पूरबाधितांच्या निवारागृहांमधील सेवा- सुविधांमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये -जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना ◆ प्रशासनाला सहकार्य करण्याचे नागरिकांचे आश्वासन… कोल्हापूर/प्रतिनिधी कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३ : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत सलग वाढ होत असून पुरसदृश्य […]

पूर नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाचे काटेकोर नियोजन : कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१३ : सध्या कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी जलसंपदा विभागाच्या सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे यावर्षीही धरण उशिरा भरण्याचा एक मोठा प्रयत्न लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जलसंपदा […]

….आणि अनुभवता आला राधानगरी धरणाचा रोमांचकारी क्षण!

कोल्हापूर….  राजर्षी शाहू महाराजांच्या कृपादृष्टीनं कोल्हापूरकरांशी नाळ जोडलेलं ऐतिहासिक धरण म्हणजे राधानगरी धरण..! याच धरणाच्या स्वयंचलित सात दरवाज्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा महाकाय विसर्ग पाहून अनेकांना धास्ती भरते.. पण याच सात स्वयंचलित दरवाज्यांतून वाहणारा जोराचा वारा […]

Weather Updates: राधानगरी धरण पूर्णपणे भरण्यासाठी ८ ते १० दिवस लागतील: रोहीत बांदिवडेकर कार्यकारी अभियंता.

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१३ :  कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी येथे अतिवृष्टी मुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पुराची स्थिती निर्माण झाली आहे. धरणक्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सद्य […]

पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांची रामानंदनगरला भेट…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : संभाव्य पूर परिस्थितीचा धोक्याच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी रामानंदनगर परिसराला भेट देऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी रामानंदनगर तालीम मंडळाच्या कार्यालयात बैठक घेऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे रामानंद नगर परिसरात पुराचे पाणी […]

Weather Updates:राधानगरी धरणातून १३५० क्युसेक विसर्ग सुरू…!

 कोल्हापूर/प्रतिनिधी दि.११ : जिल्ह्यातील राधानगरी धरणात १२४.१७२ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी […]

Weather Updates : जिल्ह्यात वाढला पावसाचा जोर….!

Andur M I Tank FSL (114.00) @10:00 am now discharge is 80 cusecs &level is 114.10 meter. 🟣अणदूर ल.पा तलाव पूर्ण क्षमते ने भरला असून (५.७५ दलघमी) असून ८० cusecs इतका विसर्ग सुरू आहे 🟣कोदे […]

हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

MEDIA CONTROL ONLINE मुंबई/प्रतिनिधी: हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा […]

अमरनाथ येथे भाविक अडकले असल्यास नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी दि.०९  : काश्मीर मधील अमरनाथ येथे शुक्रवारी मोठी ढग फुटी झाली असून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी काश्मीर येथे एन.डी.आर.एफ ०११२३४३८२५२/०११-२३४३८२५३,काश्मीर विभाग ०१९४-२४९६२४० हे हेल्पलाईन स्थापन […]

संभाव्य पूर परिस्थिती आणि आपत्ती काळात प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जावी : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, नाले सफाई, आरोग्य सुविधा, लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर याबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीमध्ये संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने महापालिकेने केलेले नियोजनाबाबत सविस्तर माहिती घेतली. सन २०१९ आणि […]