लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन…

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी जिल्हा अध्यक्ष अमर तडाखे , करण सकटे, शंकरभाऊ तडाखे , […]

रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे भव्य कराओके गायन स्पर्धा….!

अक्षय खोत -कोल्हापूर/प्रतिनिधी : मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोटरी क्लब ऑफ करवीर तर्फे भव्य कराओके स्पर्धेचे आयोजन दि. ३१/ जुलै/ २०२२ रोजी करण्यात आले आहे. सदर स्पर्धेकरिता रुपये दहा हजार (१०,०००), पाच हजार (५,०००) आणि […]

मा. नानासाहेब माने यांना विविध मान्यवरांची श्रद्धांजली

प्रकाश कांबळे कोल्हापूर प्रतिनिधी : गुरुवार दिनांक १४ जुलै २०२२ रोजी अल्पशा आजाराने वडगावचे माजी आमदार नानासाहेब माने यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. आज रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी रक्षाविसर्जन विधी व […]

मंडलिक गटाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत रहावे : बैठकीत कार्यकर्त्यांचा आग्रह

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा व्यापक विचार करून मतदारसंघाला भरीव निधी मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे अशी आग्रही एकमुखी भूमिका हमिदवाडा कारखान्यावर झालेल्या मंडलिक गटाच्या प्रमुख […]

महावितरणचे अभियंते, जनमित्र सुरळीत वीज पुरवठ्यासाठी ‘ऑन फिल्ड

कोल्हापूर/प्रतिनिधी: संततधार पाऊस, वादळ वाऱ्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या, झाडे वीज वाहिन्यांवर पडून वीज तारा तुटणे, वीज खांब पडून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. या नैसर्गिक आपत्तीचा सामना करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी […]

प्रशासनाने दक्ष राहून काम करावे: माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टी व संभाव्य पूर्वपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस आमदारांसोबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. पूर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व […]

खाजगी पाणी पुरवठा टँकर धारकांचे पाणी पुरवठयाचे दर निश्चित…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि १५ : महापूर कालावधीमध्ये कोल्हापूर शहरास पाणी पुरवठा करणारी उपसा केंद्रे पुराच्या पाण्यामध्ये बुडण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत शहरास होणारा दैनंदिन पाणी पुरवठा काही भागांत खंडीत होतो. या दरम्यान महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून […]

पूर बाधित नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज: मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण..!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : मागील महापुराचा अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या संभाव्य पूरपरिस्थितीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने बारकाईने नियोजन केले आहे. पूर बाधित नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज .. पूर कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुरेसा […]

पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१५ : भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही अडचण भासू नये, यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजनांचा समावेश असणारा जिल्ह्याचा एकत्रित परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा, अशा सूचना देऊन यासाठी मुख्यमंत्री […]

पूर स्थिरावला ! पावसाचा जोर ओसरल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अतिशय संथ गतीने वाढ होत आहे…..!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : आठ दिवसांपासून संततधार सुरु असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी पासून राजाराम बंधार्‍यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे जात आहे आज दुपारी १ वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.९ फुटांवर […]