असे पुढारी आमचे वैरी. : लेखक तानाजी सखाराम कांबळे.

गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करू शकत नाही. डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी, एक मोठा आणि मौलिक असा सल्ला, भारत देशाला दिला आहे. भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये, डॉक्टर आंबेडकर यांचे दलित वगळता अन्य समाजाला नेतृत्व […]