पाऊसाचा जोर कायम सुरूच…जिल्ह्यातील ६२ बंधारे पाण्याखाली

राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊसाचा जोर कायम सुरूच असून पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर जिल्हयातील ६२ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. राधानगरी धरणात १९९.८९ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा. […]