आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शपथ घेतो की स्वराजाच्या उभारणीनंतर महाराजांनी जी सुराज्याची घडी बसवण्याचा प्रयत्न केला त्याला अनुसरुन महाराष्ट्रात सुराज्य व्हावं म्हणून प्रयत्नाची पराकाष्टा करू : राज ठाकरे

मुंबई प्रतिनिधी : तिथीनुसार आलेल्या शिवजयंतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील शिवाजी पार्कात सोहळ्याचे आयोजन केलं आहे. शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांच्या उपस्थिती सोहळा साजरा होत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शिवजयंतीसाठी जमलेल्या कार्यकर्त्यांसोबत संवाद […]

महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचे विचार प्रेरक : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी : राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी सक्षमपणे पुढे नेला. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वाभिमानी’ विचारच प्रेरक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री  यांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्मृतिदिनानिमित्त वंदन […]

विराट कोहली आज श्रीलंकेविरुद्ध कसोटी करिअरमधील १००वी कसोटी खेळणार…!

विशेष वृत्त,अजय शिंगे-  मोहाली : भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. चार मार्च रोजी दोन्ही संघातील पहिली कसोटी आयएस बिंद्रा क्रिकेट मैदानावर होणार आहे. ही कसोटी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची १००वी […]

को.प. बंधारा दुरुस्तीची कामे वेळेत करा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील सन २०२१-२२ या वर्षात मध्यम प्रकल्पांतंर्गत कोल्हापूर पध्दतीच्या ३४ बंधारा दुरुस्तीची कामे नियोजित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. सिंचन भवन येथे कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत […]

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतले नृसिंहवाडी येथील श्रीदत्त दर्शन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी: पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरास भेट देऊन श्री दत्ताचे दर्शन घेतले. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, […]

औरंगाबादमध्ये देशातील सर्वाधिक उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण…

केडीसीसी बँकेकडून पगारदार विमा योजनेतून मृतांच्या वारसांना ३० लाखाचा धनादेश…!

 कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २९: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पगारदारासाठीच्या अपघाती विमा योजनेतून मृताच्या वारसदारांना ३० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.  संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कै. मल्लापा रामू […]

“ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.” माजीमंत्री राजेंद्र दर्डा यांना भावले!

औरंगाबाद,दि.- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवा निमित्ताने ज्येष्ठ संपादक व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना अध्यक्ष राजा माने लिखित “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” या पुस्तकाची प्रकाशनपूर्व पहिली प्रत आणि ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे […]

देशात पुन्हा एकदा करोनाचा विस्फोट……
२४ तासांत नवीन रुग्णांची संख्या ३ लाखांवर.

Media Control News देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर आता दिसू लागला आहे. आतापर्यंत दीड ते दोन लाखांमध्ये आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांच्या संख्येने आज तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. देशात गेल्या […]

प्रा. एन. डी. पाटील साहेबांचं निधन ही महाराष्ट्रासह सीमा भागातल्या प्रत्येकाची हानी: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी दि.17 जानेवारी: महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनानं शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, […]