राजाराम बंधारा पाणी पातळी सकाळी ९ वाजता ३६ फुटांवर… राधानगरीचे दरवाजे उघडणार… कोल्हापूर वर पुराचे सावट..!

कोल्हापूर : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना कोल्हापुरातही पाऊसाची संतधार सुरूच आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. सकाळी ८:०० वाजता पंचगंगा पाणी पातळी ३६ फूट ७ इंचावर पोहोचली आहे. […]

देशाविषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी घंटागाडीवर देशभक्तीवर गाणेे लावा, नगरसेविका उर्मिला बेलवलकर

 प्रभाग क्रमांक 14 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई असून दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून रहाते.प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या,टाकाऊ भाज्या यामुळे गटारी चोक अप होऊन सदर मंड ई मध्ये दुर्गंधी चे साम्राज्य पसरते.भाजी विक्रेते आणि ग्रिर्हाईक यांना […]

पुणे विभागात ५० लाख घरावर फडकणार तिरंगा ….विभागीय आयुक्त सौरभ राव

विशेष वृत्त कौतुक नागवेकर पुणे-दि. ०७ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. […]

हर घर तिंरगा अंतर्गत महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येणार : आयुक्त कादंबरी बलकवडे

कोल्हापूर: हर घर तिंरगा अंतर्गत महापालिकेच्या वतीने घेण्यात येणारे विविध उपक्रम खालील प्रमाणे आहेत. दि. ०८ ऑगस्ट २०२२ सर्व वॉर्ड ऑफिस शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष वॉर्ड सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.   दि. ९ ऑगस्ट २०२२ […]

Weather Updates: राजाराम बंधारा पाणी पातळी रात्री १० वाजता ३५ फुटांवर…

कोल्हापूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे राजाराम बंधारा पाणी पातळी अतिशय वेगाने वाढताना दिसत आहे. रात्री १० वाजता राजाराम बंधारा पाणी पातळी ३५ फूट १ इंच इतकी आहे.  (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व […]

 ‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ सजावट स्पर्धेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर, दि. ०८ :  गणेशोत्सव मंडळांनी आणि घरगुती गणेशोत्सव सजावटीच्या स्पर्धकांनी ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत https://forms.gle/6j7ifuUA4Y SRZ6AU7 या गुगल अर्जावरील माहिती भरुन आपल्या देखावा सजावटीचे साहित्य पाठवायचे आहे. या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक […]

Weather Updates: जिल्ह्यात वाढला पावसाचा जोर….

कोल्हापूर : जिल्ह्यात सूरू आसलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.आज सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी ३४ फूट ४ इंचावर पोहचली आहे (पंचगंगा नदी इशारा पातळी -३९ फूट व […]

देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे –पृथ्वीराज चव्हाण

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : केंद्र शासनाच्या कामगिरीवर टीका करताना. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. शेजारील पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आदी देशांची वाताहात झाली आहे. तशी अवस्था भारतात निर्माण होत आहे. देशाची वाटचाल […]

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने पुन्हा एकदा पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर: गेल्या काही दिवसापासून सूरू आसलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे? गेले काही दिवस […]

करुळ घाटामध्ये संरक्षक भिंत खचली…!

विशेष वृत्त अक्षय पोतदार गगनबावडा: करुळ घाटामध्ये एका वळणावर संरक्षक भिंत खचल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. सद्या त्या ठिकाणाहून अवजड वाहतूक शक्य नसल्याचे वैभववाडी पोलिसांनी कळविले आहे तरी गगनबावडा येथे अवजड वाहतूक थांबवण्यात आली आहे […]