नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांनी त्वरित स्थलांतरीत व्हावे : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. पडणाऱ्या पावसाचे प्रमाण पाहता आज रात्रीच राजाराम बंधारा येथील इशारा पातळी ओलांडली जाईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी विशेषत: चिखली, आंबेवाडी ग्रामस्थांनी त्वरित […]