कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे रमाई नर्सिंग कॉलेज आरोग्यसेवेची नवी दिशा ठरेल – भूषण पाटील

  कोल्हापूर, ता. २९ : रमाई ऑन्कोलॉजी नर्सिंग कॉलेज राज्याच्या आरोग्य सेवेची नवी दिशा ठरेल, असे प्रतिपादन भूषण पाटील यांनी आज केले. येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने राज्याच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत रमाई ऑन्कोलॉजी […]

सावनी रवींद्रच्या आवाजातील ‘उदो अंबाबाई’ गाण्याने यंदाची नवरात्र केली स्पेशल

कोल्हापूर/प्रतिनिधी यंदाच्या नवरात्रीत राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रविंद्रच्या आवाजात स्वरबद्ध झालेलं ‘उदो अंबाबाईचा’ हे गोंधळ गीत विशेष गाजताना दिसत आहे . ‘गौराई आली घराच्या भरघोस प्रतिसादानंतर करवीरवासीनी अंबाबाईचा महिमा सांगणार गोंधळ गीत ‘उदो अंबाबाईचा’ने महाराष्ट्रभर […]

६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन निघणाऱ्या पेटवडगाव ते माणगाव भव्य महारॅली मध्ये बौद्ध बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग व्हावे..

कोल्हापूर दि. २७ . परमपुज्य बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोका विजयी दशमी म्हणजेच १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, प्रेम, शांती याची शिकवण देणाऱ्या बुद्ध धम्माची दीक्षा नागपूर येथे घेतली आणि आपल्या […]

अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूरच्या वतिने- अंथरून- पांघरून, भांडीकुंडी व कपडे जनावरांसाठी चारा व पशुखाद्यासह ५१ लाखांची मदत घेऊन ट्रक रवाना..

कोल्हापूर, दि. २८: मराठवाडा विभागांमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार माजलेला आहे. हजारो नागरिकांना छावण्यांमध्ये ठेवले आहे. या अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव खंबीरपणे उभा आहे, असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. कोल्हापूर […]

श्री. आई अंबाबाई देवीला मंत्री हसन मुश्रीफ यांनी अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या सुखासाठी घातले देवीला साकडे..

कोल्हापूर/प्रतिनिधी शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाईचे घेतले दर्शन घेतले. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी राज्यातील जनतेसाठी सुख, समृद्धी व आरोग्याची प्रार्थना केली.यावेळी मंत्री […]

रेडिओ केवळ करमणूक नव्हे, तर समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम – यशवंत कुलकर्णी

कोल्हापूर | प्रतिनिधी “रेडिओ हे फक्त करमणुकीपुरते मर्यादित नसून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारे एक प्रभावी माध्यम आहे,” असे मत रेडिओ ऑरेंज, सांगलीचे प्रमुख यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभाग आणि […]

फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. २६ : नैसर्गिक आपत्तीचे आव्हान पेलताना नागरिकांनी भविष्यकालीन संकटे ओळखावीत. महापुराचा पूर्वानुभव लक्षात घेता, कायमस्वरूपी उपाययोजनांचा विचार करावा लागेल. वारंवार पूरबाधित होणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांनीही आपली मनस्थिती बदलावी, असे आवाहन करून फायबर ग्लास बोटींच्या माध्यमातून आपत्कालिन […]

दिग्दर्शक विकी वाघने “अंबाबाई” गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा,
सोशल मीडियावर गाण्याची जोरदार चर्चा..

  अवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि सबसे कातिल गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. संगीत क्षेत्रात गोंधळावर रॅप करण्याचा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच […]

”एक दिवस – एक तास – एक साथ” उपक्रमांतर्गत शहरात स्वच्छता मोहिम
३५ टन प्लास्टिक, कचरा व तनकट गोळा

कोल्हापूर ता.२५ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या पंधरवड्यातर्गत कोल्हापूर शहरात ”एक दिवस – एक तास – एक साथ” या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. आज सकाळी ७ ते […]

स्वच्छता ही फक्त जबाबदारी नाही, जीवनशैली असावी” – चंद्रकांत कबाडे

कोल्हापूर दि २५ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान ‘विशेष स्वच्छता अभियान’ राबविण्याचे परिपत्रक काढले होते. त्यानुसार वृत्तपत्र, विद्या आणि जनसंवाद विभागात गुरुवार, दि. २५ रोजी हे अभियान उत्साहात पार […]